महाराष्ट्र
-

बांगलादेशात अडकलेल्या राज्यातील विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून उपाययोजना विद्यार्थ्यांची सुरक्षीतता आणि त्यांच्या परतीसाठी परराष्ट्र मंत्रालयाशी चर्चा
मुंबई, : बांगलादेशातील नागरी अशांततेच्या पार्श्वभूमीवर तेथे अडकलेल्या राज्यातील विद्यार्थ्यांची सुरक्षितता आणि मायदेशात त्यांच्या परतीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महत्वाची…
Read More » -

18 वर्षे पूर्ण केलेल्या व मतदार यादीत नाव नसलेल्या प्रत्येकाने मतदार यादीत नाव नोंदणी करावी -जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद
*मतदारांनी फॉर्म नंबर 6 भरून मतदार यादीत आपले नाव समाविष्ट करून घ्यावे. *लोकसभा 2024 पेक्षा 124 मतदान केंद्रे नव्याने वाढली.…
Read More » -

उजनी धरणातून भीमा नदीत मोठ्या प्रमाणावर पाणी सोडण्यात येत असल्याने नदीकाठच्या गावातील नागरिकांनी खबरदारी घ्यावी -जिल्हाधिकारी
सोलापूर :-कार्यकारी अभियंता, उजनी धरण व्यवस्थापन विभाग भीमानगर, ता.माढा यांनी दिनांक 4 ऑगस्ट 2024 रोजीच्या पत्रान्वये दि.4 ऑगस्ट 2024 रोजी…
Read More » -

श्री क्षेत्र अरण तीर्थक्षेत्र विकासासाठी आवश्यक तेवढा निधी देणार : देवेंद्र फडणवीस
सोलापूर, :- संत शिरोमणी सावता महाराज यांची जन्मभूमी व कर्मभूमी असलेले श्री क्षेत्र अरण चा तीर्थक्षेत्र म्हणून पाहिजे तेवढा…
Read More » -

शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपली, उजनी ओव्हर फ्लो, भीमेला आला पुर.
टेंभुर्णी : उजनी धरणात येणारा दौंड व बंडगार्डन मधून विसर्ग पाहता उजनी धरण ओव्हर फ्लो झाले असून भीमा नदीला पूर…
Read More » -

उजनीची पाणी पातळी झपाट्याने वाढू लागल्याने नदीकाठच्या शेतकऱ्यांची उडाली तारंभळ.
टेंभुर्णी : उजनी धरणाची पाणीपातळी झपाट्याने वाढू लागल्याने नदी काठावरील शेतकरी पाइप केबल व विद्युत पंप काढण्यासाठी लगबग करताना दिसत…
Read More » -

राजे यशवंतराव होळकर महामेष योजना पुढे सुरू ठेवणार
मंत्रिमंडळ बैठक : राज्यातील मेंढपाळांसाठी असलेली राजे यशवंतराव होळकर महामेष योजना पुढे सुरू ठेवण्याचा आणि मेंढपाळ लाभार्थींना रक्कम थेट खात्यात…
Read More » -

राज्यातील पत्रकारांच्या शक्तीचे दर्शन सरकारला घडेल – वसंत मुंडे
बीड : बीड येथे महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे यांनी पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी, लोकशाहीच्या बळकटीसाटी काढण्यात येणार्या दिक्षाभूमी…
Read More » -

मुख्यमंत्री वयोश्री योजने’अंतर्गत वृध्दांना मिळणार लाभ
सोलापूर : राज्यातील 65 वर्षे वय व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या दैनंदिन जीवनात सामान्य स्थितीत जगण्यासाठी आणि त्यांना वयोमानपरत्वे येणाऱ्या…
Read More » -

सर्व धर्मियांमधील ज्येष्ठ नागरिकांसाठी मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना
सोलापूर : महाराष्ट्र राज्यातील सर्व धर्मियांमधील 60 वर्षे व त्यावरील वय असणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांसाठी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य…
Read More »







