महाराष्ट्र
-
आपले सरकार पोर्टल 2.0 द्वारे नागरिकांच्या तक्रारींचा वेळेत निपटारा करावा- ई गव्हर्ननसचे तंत्रज्ञ देवांग दवे
सोलापूर, :- नागरिक आणि प्रशासन यांना ऑनलाईन संवाद साधण्यासाठी सेतू निर्माण करणारा “आपले सरकार 2.0” हा शासनाचा महत्वपुर्ण प्रकल्प आहे.…
Read More » गव्हर्मेंट ई-मार्केटप्लेस शासकीय खरेदी सुलभ करणारी यंत्रणा –जिल्हाधिकारी किशन जावळे
रायगड :- रायगड जिल्ह्यातील सर्व शासकीय विभाग आणि कार्यालयांनी वस्तू आणि सेवा खरेदीसाठी गव्हर्मेंट ई-मार्केटप्लेस (GeM) या पोर्टलचा उपयोग करावा.…
Read More »महात्मा फुले विद्यालय टेंभुर्णीचे वर्शिक स्नेसंमेलनाचे उद्घाटन उत्साहात संपन्न.
टेंभुर्णी :- महात्मा फुले प्राथमिक विभागाचे वार्षिक स्नेसंमेलनचे उद्घाटन पंचायत समितीचे मा.सदस्य वैभव कुटे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख…
Read More »जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या कार्यकाळास एक वर्ष पूर्ण झाल्याबद्दल सत्कार
सोलापूर, दि. 8:- माहे जुलै 2023 ते आज रोजी पर्यंत जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी सोलापूर जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी अत्यंत तत्परतेने…
Read More »जिल्ह्यात घरोघरी तिरंगा’ अभियान राबविणार — जिल्हाधिकारी किशन जावळे
रायगड :- महाराष्ट्र राज्यात घरोघरी तिरंगा अभियान राबविण्यात येणार आहे. राज्यात 9 ते 15 ऑगस्ट या कालावधीत सर्वत्र विविध उपक्रमांनी…
Read More »मंत्रालयातील राज्य आपत्कालिन प्रतिसाद केंद्र अद्ययावत करणार बचावकार्यासाठी अत्याधुनिक साधनसामुग्रीचा वापर करा – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई, : नैसर्गिक आपत्ती रोखण्यासाठी प्रभावी उपायोयजना असणाऱ्या २,७६६ कोटी रुपयांच्या १९५० विविध कामांना आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्य…
Read More »अपोलो हॉस्पिटल्समध्ये 10 रुग्णांवर हृदयाच्या प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया यशस्वी !
सोलापूर : नवी मुंबईतील अपोलो हॉस्पिटल्स येथे हृदय प्रत्यारोपणानंतर हृदयविकाराच्या शेवटच्या टप्प्यातील 10 रुग्णांना नवे जीवन मिळाले आहे. या रुग्णालयाने…
Read More »मल्टीमिडीया प्रदर्शनाच्या माध्यमातून उलगडणार भारतीय स्वातंत्र्यसंग्रामाची गाथा
मल्टीमिडीया प्रदर्शनाच्या माध्यमातून उलगडणार भारतीय स्वातंत्र्यसंग्रामाची गाथा सोलापूरकरांसाठी विभाजन स्मृती दिवस व स्वातंत्र्यसंग्रामातील दुर्मिळ छायाचित्रांचे प्रदर्शन स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय…
Read More »-
फाळणीच्या वेळी लाखो लोकांचे जीव वाचविण्यात रेल्वे सेवा महत्वपूर्ण : मुख्य प्रकल्प व्यवस्थापक शैलेंद्र सिंह परिहार यांचे प्रतिपादन
सोलापूर, : स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव मोठया उत्साहाने साजरा करत असताना आपल्याला १४ ऑगस्ट १९४७ रोजी घडलेल्या फाळणीच्या वेदना देखील मनाला खिन्न…
Read More » -
‘दिव्यांग व्यक्ती अस्मिता अभियान’ अंतर्गत…. दिव्यांगत्व प्रमाणपत्रासाठी कालावधीत विशेष मोहिमेचे आयोजन
या शिबिराच्या ठिकाणी दिव्यांग व्यक्तींना अन्य शासकीय योजनांची माहिती उपलब्ध करून देणार सोलापूर, : जिल्ह्यात दिव्यांग व्यक्ती अस्मिता अभियान अंतर्गत…
Read More »