महाराष्ट्र
-
‘दिव्यांग व्यक्ती अस्मिता अभियान’ अंतर्गत…. दिव्यांगत्व प्रमाणपत्रासाठी कालावधीत विशेष मोहिमेचे आयोजन
या शिबिराच्या ठिकाणी दिव्यांग व्यक्तींना अन्य शासकीय योजनांची माहिती उपलब्ध करून देणार सोलापूर, : जिल्ह्यात दिव्यांग व्यक्ती अस्मिता अभियान अंतर्गत…
Read More » -
जलशक्ती अभियानातून सोलापूर जिल्हा जलयुक्त करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत – राकेश कुमार मीना
सोलापूर, : केंद्रीय जलशक्ती अभियानाच्या माध्यमातून सोलापूर जिल्ह्यात जलसंधारणाचे विविध कार्यक्रम प्रभावीपणे राबविण्यासाठी सर्व संबंधित अधिकाऱ्यांनी अत्यंत कृतिशील आराखडा तयार…
Read More » -
मुख्यमंत्री पदाचे उमेदवार म्हणून आ.अमित देशमुख यांच्या नांवाची घोषणा आघाडी सह कॉग्रेस करेल का ?
शिव निर्णय/सोलापूर : लोकसभेच्या यशानंतर काँग्रेसने महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीवर लक्ष केंद्रीत केले आहे. या अनुषंगाने पक्षाच्या व आघाडीच्यावतीने विभागवार आढावा…
Read More » -
महाराष्ट्रातील अहिल्याभवन संपूर्ण देशात आदर्श ठरेल- कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा
मुंबई, : कौशल्य विकास मंत्री आणि मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी आंतरराष्ट्रीय दर्जाचे…
Read More » -
मंत्रालयात आयोजित बचत गटांच्या प्रदर्शनाचे मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते उद्घाटन
मुंबई, :- महिला व बाल विकास विभागाअंतर्गत महिला आर्थिक विकास महामंडळ यांच्यावतीने राज्यातील विविध जिल्ह्यातील महिला बचत गटातील महिलांनी तयार…
Read More » राज्यातील प्रत्येक पोलीस ठाण्यात ‘अंधश्रध्दा निर्मूलन कक्ष’ स्थापन होणार
महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये जादूटोणाविरोधी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करणेसाठी ‘अंधश्रद्धा निर्मूलन कक्ष’ स्थापन करावेत असा आदेश पोलीस महासंचालक कार्यालयाने…
Read More »बांगलादेशात अडकलेले राज्यातील विद्यार्थी, अभियंते यांना मदतीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांच्याशी चर्चा
मुंबई, दि. ८ : बांगलादेशात अडकलेले राज्यातील विद्यार्थी, अभियंते इत्यादींना मदत करणे आणि त्यांना मायदेशात परत आणण्याच्या अनुषंगाने मुख्यमंत्री एकनाथ…
Read More »-
बांगलादेशात अडकलेल्या राज्यातील विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून उपाययोजना विद्यार्थ्यांची सुरक्षीतता आणि त्यांच्या परतीसाठी परराष्ट्र मंत्रालयाशी चर्चा
मुंबई, : बांगलादेशातील नागरी अशांततेच्या पार्श्वभूमीवर तेथे अडकलेल्या राज्यातील विद्यार्थ्यांची सुरक्षितता आणि मायदेशात त्यांच्या परतीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महत्वाची…
Read More » -
18 वर्षे पूर्ण केलेल्या व मतदार यादीत नाव नसलेल्या प्रत्येकाने मतदार यादीत नाव नोंदणी करावी -जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद
*मतदारांनी फॉर्म नंबर 6 भरून मतदार यादीत आपले नाव समाविष्ट करून घ्यावे. *लोकसभा 2024 पेक्षा 124 मतदान केंद्रे नव्याने वाढली.…
Read More » -
उजनी धरणातून भीमा नदीत मोठ्या प्रमाणावर पाणी सोडण्यात येत असल्याने नदीकाठच्या गावातील नागरिकांनी खबरदारी घ्यावी -जिल्हाधिकारी
सोलापूर :-कार्यकारी अभियंता, उजनी धरण व्यवस्थापन विभाग भीमानगर, ता.माढा यांनी दिनांक 4 ऑगस्ट 2024 रोजीच्या पत्रान्वये दि.4 ऑगस्ट 2024 रोजी…
Read More »